झोपेतुन ऊठलासका यापेक्षा, जागा झालास का ? हा प्रश्न जास्त योग्य. कारण ऊठतात सगळेच पण जाग येणारे फार थोडे असतात. जाग येणे म्हणजे जाणिव होणे. सामाजीक, भौतीक विषयांवर फक्त मतप्रदर्शन न करता त्याचा हिस्सा होण.
स्वच्छता हा विषय काय अभीयान चालवण्याचा आहे काय. सरकारला यासाठी अभीयान चालवण्याची वेळ यावी यासारखी सार्वजनीक निष्क्रियता ती काय.
समाज म्हणुन आपण नालायक असल्याचच हे लक्षण.
समाज म्हणुन आपण नालायक असल्याचच हे लक्षण.
महीलांना संरक्षण द्या, मुलींना पण शिकु द्या, जातपात पाळु नका हे सरकारला सांगायची गरज लागते अभीयानांतुन हे समाज झोपल्याच लक्षण. या जाणिवा जेव्हा जागृत होतील, तेव्हा आपण खरया अर्थाने जागे झालो अस म्हणता येईल.
" चला ऊठा, जागे व्हा "